Pik Vima Yadi 2021
महाराष्ट्र राज्यात चालू वर्षी अतिवृष्टी मुळे ज्या जिल्ह्यात पीक नुकसान झाले या जिल्ह्यांमध्ये 25 टक्के आगाऊ पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली होती. खालील प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या पिकांचा विमा मंजूर झाला आहे.
Pik Vima Manjur Yadi 2021
नांदेड जिल्हा पीक विमा
नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिले तर सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकाचे नुकसान झाले होते आणि म्हणून या पिकांसाठी नांदेड जिल्ह्यात पिक विमा हा मिळणार आहे.उस्मानाबाद जिल्हा
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाहिले तर सर्व मंडळे सोयाबीन या पिकासाठी पात्र झालेले आहेत तर यामध्ये काही मंडळे तूर आणि कापूस या पिकासाठी इतर काही मंडळ मका आणि उडीद या पिकासाठी पात्र आहेत.अहमदनगर पीक विमा
अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिले तर भुईमूग तूर बाजरी कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे.अकोला जिल्हा
अकोला जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन या पिकासाठी हा पिक विमा दिला जाणार आहे
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्ह्यामध्ये मका भुईमूग बाजरी कापूस भात नाचणी काळ आणि सोयाबीन या पिकांचा पिक विमा हा मिळणार आहे
बीड पिक विमा 2021
बीड जिल्ह्यामध्ये मूग उडीद सोयाबीन पिकाचा अधिसूचना काढल्या होत्या त्यांना सुद्धा पिक विमा हा मिळणार आहे जळगाव पिक विमा 2021
जळगाव जिल्ह्यामध्ये मूग उडीद बाजरी आणि कापूस या पिकासाठी शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा साठी पात्र ठरविण्यात आलेले आहे.नंदुरबार पिक विमा 2021
नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस सोयाबीन या पिकांचा पिक विमा मिळणार आहेबुलढाणा पिक विमा 2021
जिल्ह्यामध्ये सुद्धा मका कापूस सोयाबीन या पिकासाठी पात्र असणार आहे.
औरंगाबाद पिक विमा 2021
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मका कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अधिसूचना काढण्यात आल्या होत्यापुणे जिल्ह्यामध्ये
सोयाबीन पीक विमा मंजूर आहे तर काही निवडक मंडळ बारामती आणि इंदापूर येथे बाजरी भुईमूग तूर आणि सोयाबीन या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यानंतर
हिंगोली जिल्ह्यांमध्ये
सोयाबीन आणि उडीद या पिकासाठी सर्व मंडळ पात्र आहे त्यानंतर
धुळे जिल्ह्यासाठी
उडीद ज्वारी बाजरी आणि या पिकासाठी पिक विमा हा दिला जाणार आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन, भुईमूग या साठी शेतकरी पात्र झालेले आहे त्यानंतरअमरावती जिल्ह्यामध्ये
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्यांच्यासाठी सोयाबीन या पिकाला पीक विमा साठी पात्र करण्यात आलेले आहे
लातूर आणि अकोला जिल्ह्यामध्ये सर्व मंडळ सोयाबीन या पिकासाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे
गोंदिया तसेच जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे त्यानंतर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
सोयाबीन भुईमूग या पिकासाठी पिक विमा हा दिला जाणार आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाला पीक विमा मिळणार आहे.
सांगली पिक विमा 2021
सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी शेतकरी विम्यासाठी पात्र असणार आहे
पालघर तसेच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी सोयाबीन पीक विमा साठी पात्र असणार आहे
(Pik Vima Manjur Yadi 2021)
हे 23 जिल्हे पात्र असणार आहे अशाप्रकारे आपण पाहिलेल्या या 23 जिल्ह्यांच्या या अगोदर अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्या मधील पात्र शेतकर्यांना पिक विमा रक्कम येत्या 2 ते ३ दिवसात खात्यात जमा होणार आहे. अशा प्रकारे हे शासनाकडून त्याचप्रमाणे वर्तमानपत्र कडून सांगण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना आता पिक विमा जमा होण्याची मेसेज सुद्धा येणे चालू झाले आहे.हे पण वाचा 👇