Type Here to Get Search Results !

नाशिकमध्ये आला पुर, जायकवाडी धरण पाणीसाठा किती ?

जायकवाडी धरण पाणीसाठा किती

नाशिक - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे. गंगापूर, दारणा, नांदूर-मध्यमेश्वरमधून विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

गोदावरीच्या पाण्यानं धोक्याची पातळी गाठली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. पात्रातील सर्व पुरातन मंदिरं, कुंभस्थान पाण्याखाली गेले.

 नाशिक - गंगापूर धरणातून पाणी सोडणार दुपारी 15 हजार क्युसेकनं विसर्ग सोडला आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

पुढे वाचा

औरंगाबाद - जायकवाडी धरण 95 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे 18 दरवाजे उघडले असून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचनादेण्यात आल्या. 

धरणात 75 हजार क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. औरंगाबाद - नाथसागरातून पाणी सोडले असल्याने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन नदीपात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाने संगितले.

हे पण वाचा

गुलाब चक्रीवादळ, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

ईपिक नोंदणी शेवटचे दोन दिवस बाकी

Tags